Tuesday, February 4, 2014

Indian Talent- How they can help to overcome Dearth

पानी तेरा रंग कैसा सध्या च्या काळात पाणी ही मूलभूत गरज ओलखुन सरकार ने बरेच विकास प्रकल्प राबवले आहेत . धरण बंधाणे अणि त्याची निगा रखाणे हयात सरकारला समन्वय सधता आलेला नाही. असे चित्र सोशल मीडिया दाखवते, हे खरेच आहे की सरकर बरीच कामे पूर्ण करत नाही अणि केली तर त्याची निगा रखत नाही. नुकताच टीवी वर एका न्यूज़ चनॆल वाल्याने दाखवले आहे की महाराष्ट्रात काही मोठ्या धारणा तुन पाणी गळती सुरु आहे . काही जिल्ह्यात पाण्याचे दुर्भीक्ष्य असताना सरकारला ली पाणी गळती दिसत नहीं का ? इथे मिडिया वाल्यानी स्वत:हुन काही एक्सपर्ट सिविल इंजिनियर च्या चर्चा किंवा मर्गदर्शन सरकारला केले पाहिजे, अन्यथा असल्या अर्धवट बातम्या दाखवून नयेत . मी विचारतो ह्या सोशल मीडिया वाल्याना आणि भारतातल्या सगळ्या सिविल इंजिनियर मित्राना की आपण ह्या वाया जाणार्या पाण्याचा दुष्काली भागाला उपयोग करता येण्याजोगा मार्ग सुचवावा . जेणे करून सरकार ला पण योग्य पावुल उचलण्याची दिशा मिळेल . नुसत्या आरोप प्रत्यारोपतुंन गरीब जनतेचे हालच होतील . माझ्या संपूर्ण भारतातील सिविल इंजिनियर मित्रानी आपणहून पुढे येउन आपले मत मांडावे . नोट :- हा लेख मी सामाजिक जबाबदारि ओळ्खुन लिहिला आहे . ह्या लेखाचा कुठल्याही राजकीय पक्ष्याशी संबंध नाही .

No comments:

Post a Comment