Guhagar - With YHAI(malad)- Family tour/ trek organized by YHAI - malad unit, a summer special family tour for 3 days. I am recalling a memories of this family tour. Also please read my blogs on genral social topics in marathi.
Tuesday, February 4, 2014
satyanarayan katha
सत्यनारायण कथा
अलीकडेच एका वृत्तपत्रातून वाचनात आलेल्या सत्यानारायणा च्या कथे विषयी ले लिहिले होते त्या लेखा वर लिहावासे वाटले म्हणून लिहितोय. प्रस्तुत लेखका इतका मी मोठाही नाही आणि माझा अनुभवही नाही .
एकुणच तय लेखात आलेला मजकुर " नविन पिढीचा सत्य नारायण कथे कड़े पहाण्याचा दृष्टिकोन , आणि कथा म्हणजे सत्य नारायणा ची जाहिरात आहे." असा होता
असो , सत्यनारायण हे व्रत आहे. ते कसे पूर्ण करावे अणि त्याची फलश्रुती काय आहे,हे त्या कथे मधून श्रोत्याना मिळत असते . जाहिरात ही कुठल्याही चांगल्या गोष्टीची करावी लागत नाही . ती हॊत असते . वैदिक कालपासून मुखप्रचार हे माध्यम जाहिरातीं साठी वापरले जात होते . त्याचेच ही कथा म्हणजे उत्तम उदहारण आहे. कथा श्रवण केल्याने कानाला चांगले ऎइकण्य़ाचि सवय लगाते . ह्या धकाधकीच्या जीवनात मन स्थिर नसते ते स्थिर करण्याचा थोडा प्रयत्न ही कथा करत आलेली आहे.
जसे संगीतातील ज्ञान गुरु वर श्रद्धा ठेवून पुढे संक्रमित होते. त्याच प्रमाणे ही कथा प्रत्येक पिढी ला आदर्श् च आहे. इथे श्रद्धा असणे हे महत्वाचे आहे .
इश्वर तत्व सगळ्या चराचरात आहे असे मानले तर तो अलीकडच्या mobile , iphone , ipad इत्यादि गोष्टिन्मधे पण आहेच . ह्या मॉडर्न पिढी मधे पण सत्यानारायणाच्या कथे बद्दल श्रद्धा आहेच . पावित्र्य आणि साक्षात्कार ह्या गोष्टी जुन्या पिढी पेक्ष्या कमी असतील कदाचित पण श्रद्धा अली की त्यात सर्व विरघ ळु न जाते.
जे काही अत्ता ह्या घडीला चालू अहे ही त्याचीच इच्छा आहे. नविन शोध लगणया ( मोबाइल, लैपटॉप , आईपॉड ,ipad इत्यादि )पासून ते त्याचा वापर कुणी कसा करावा इथपर्यंत .
श्रद्धा आणि संस्कार ह्याचे महत्त्व प्रत्येक पिढीला कळावे म्हणून संत महात्मे इथे जन्माला आले . उदाहरानादाखाल स्वामी विवेकानंद - इन्ग्रंजच्या अधिपत्याखाली सगळा देश भारतीय परंपरा विसरत होता . त्याचा पुन:प्रचार करण्याचे मोठे कार्य त्यानी केले. तरुण पिढितिल सगळे जण उत्तम संस्कारित राहतील ह्याची काळजी घेतली .
laptop , mobile मुळे जरी जुन्य पिढितिल लोकाना सत्यनारयणाच्या पूजेत वातावरण निर्मिती चा आभाव भासला तरी , साधकाची श्रद्धा इश्वारापर्यंत पोचलेली असते .
समाप्त .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment